Posts

आठवणीतला पाऊस

या बेधुंद पावसात तुझी आणि माझी पहिली भेट स्मरते.... हा आठवणीतला पाऊस मन चिंब भिजून वाहते.... तुझ्या नी माझ्या भेटीचं ऋण या पावसाशी मी फेडतो... हा आठवणीतला पाऊस तुझीच आठवण सांगून जातो... या पाऊसात तुला शोधण्यात मीच हरवून जातो... तो आठवणीतला पाऊस तुला ही काहीतरी सांगतो... तू सोडून जाता मला आभाळ भरून येते, या आठवणीतल्या पाऊसात तू, खूप काही सांगून जाते... तुला भिजतांना पाहून मला न भिजवता भिजवून जातो... तो आठवणीतला पाऊस खूप काही सांगून जातो.... त्या पाऊसात दवबिंदू समान शोधत होतो तुला, पण तू त्या प्रत्येक थेंबात विलीन होऊन जातेस... तो पाऊस नेहमीच तुझीच आठवण देऊन जातो... तो आठवणीतला पाऊस खूप काही सांगून जातो....

कशी आहेस तू....

कशी आहेस तू.... मला वाटत तू त्या रांगोळीतल्या कणांसारखी... प्रत्येक रंग पडेल तिथे स्वतःचा रंग घेऊन जाणारी... जिथे जाशील तिथे स्वतःचा अस्तित्व सोडणारी.... पण आम्ही वेडे त्या सफेद रांगोळीच्या मनासारखे... कधी तू मिक्स करून घेतेस आम्हाला, स्वतःचा रंग लावून एक नवीन रंग तयार करतेस... तर कधी तू स्वतः पाय फिरवल्यासारखी विस्कटून जातेस... तरीपण स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवतेस.... म्हणून मला वाटत का त्या रांगोळीतल्या कणांसारखी तू...

ashishjadhavofficial blogger

Image

दुसऱ्यांदा प्रेम होऊ शकतो का...?

कसं असत माणसाचं मन हे कधीही 2 मतांमध्ये विभागलेलं असत.ते लगेच निर्णय नाही घेऊ शकत. जो खूप जणांचा मला प्रश्न आहे. का दुसऱ्यांदा प्रेम होऊ शकत का...?  मी म्हणतो का नाही होऊ शकत... दुसऱ्यांदा काय 10 वेळा होऊ शकतो. पहिल्या प्रेमानंतर दुसरं प्रेम होणे हे 100% शक्य आहे.हा पण जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात असतो त्यावेळेस जी dedication दाखवत होतो,तसा सेम दुसऱ्यांदा नाही जमणार पण जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा तुमच्या सतत मनात येत असत का पुढे जाऊ का नको,किंवा तुम्ही त्या दुसऱ्यांदा रिलेशन मधून जाता तेव्हा खूप सांभाळून जाता.जास्त डोक्यावरून गेलं का बरं ठीक आहे जरा सोप्प्या भाषेत समजावतो. हे बघा ती जी सुरवातीच्या रिलेशन मध्ये तीव्रता असते ना ते पाहून आपण म्हणतो का हा हे प्रेम आहे हा हेच खरं प्रेम आहे.पण जेव्हा ती तुटून जाते तेव्हा आपल्याला असं वाटत का यार आपण इतकी आधी मेहनत घेतली पण त्याचा परिणाम असा मला भेटला.मग मी परत आता तेच करू का..? थोडा मनात संकोच निर्माण होतोच साहजिक आहे.पण हे योग्य नाही त्या व्यक्तीसाठी जो आपल्या आयुष्यात नवीन आलाय तो प्रामाणिक आहे चांगला आहे.पण आपलं असं वागणं त्या...

एक मैत्रीण.....

एक मैत्रीण आहे माझी  नेहमीच सुंदर दिसणारी..... साधेपणातच सौदर्य आहे  हेच सांगणारी...... एक मैत्रीण आहे माझी माझ्या सुख दुःखात  स्वतःला घेणारी..... आणि मग माझ्यासाठी  कधी मुसू-मुसू  रडणारी..... एक मैत्रीण आहे माझी  मला सतत समजावणारी माझ्या आयुष्याला  एक नवीन वळण लावणारी..... एक मैत्रीण आहे माझी  जी सर्वांना हवी हवशी वाटणारी.... माझ्या प्रत्येक वेळेस  माझ्या सोबत असणारी... .. #तिच्यावरतीकविता 

चंद्र =तू

Image

तुझी इच्छा तर माझा हृदय (दिल) ❤️पूर्ण करणार....

                           भाग : 2       दोन दिवसा पूर्वी.... अंजली अजय ला फोन 📞करते आणि म्हणते,मला तुझ्या अश्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय मी नाही राहू शकत असं,मला तुझ्यासोबत ब्रेकअप 💔करायचं आहे.जा शोध तुला दुसरी मुलगी जी तुझ्या इमोशन(जसबात) सोबत राहू शकेल आणि mag अंजली फोन 📞❌कट करते.हे ऐकून अजय खूप रडू 😭😢लागतो,पण तरी सुद्धा अजय तिला फोन करतो पण ती त्याला ब्लॉक 📵करते . आजचा दिवस... अजय त्याच्या आई सोबत बाजारात जात असतो तर बघतो तर काय....अंजली एका मुलासोबत🤵🏻‍♀️ ☕️🤵🏻कॅफे मध्ये बसलेली असते,त्या मुलाचं नाव समीर असत.समीर तिची इच्छा पूर्ण करत असतो,तो अंजली ला पहिल्यांदाच सोन्याची 📿चैन गिफ्ट देतो अजय अंजली ला समीर सोबत पाहून पूर्ण खचून जातो.😔😢😩 काहिक दिवस निघून जातात अंजली आणि समीर एकमेकांवर प्रेम👩‍❤️‍👨 करायला लागतात.ते खूप वेळ एकमेकांसोबत 👫घालवतात,एक दिवस ते दोघे अंजली च्या रूम मध्ये असतात,तेव्हा समीरची अचानक नजर त्या कोपऱ्यात असलेल्या 🎁गिफ्ट्स कडे जाते,तेच गिफ्ट जे अजय ने अंजली ला दिलेले अस...